त्याची कट्टरता पाहून त्याला एका राज्याची जबाबदारी दिली जाते. पण त्यावर त्याचे समाधान होत नाही कारण त्याचे स्वप्न फक्त दिल्ली असते
त्या अतिमहत्त्वाकांक्षेपोटी तो विरोधकांसोबत स्वतःच्या वाटेत अडथळे असणाऱ्या स्वकीयांना देखील सरसकट संपवत निघतो.
सत्ता, राजयोग हे फक्त देश आणि धर्म
2
कार्यासाठी असून मी स्वतः माझ्या आयुष्यात फकीरासारखा जगतो, असे दावे लोकांसमोर करतो.
धर्माच्या नावावर राजकारण करत स्वधर्मिय लोकांच्या मनात देवाचे स्थान प्राप्त करतो.
इतर धर्मीयांवरती जाचक कायदे लागू करतो.
तो मनमानी करत असताना त्याचे समर्थक तो साक्षात देव असल्याचे दावे
3
करून त्याच्या प्रत्येक चुकीला देवाज्ञा म्हणून स्वीकारतात.
तो हिंदू-मुसलमान, मंदिर-मशीद च्या नावाखाली धर्मवेड्या लोकांना दिशाहीन करून देशावर आपला एकछत्री अंमल कायम ठेवतो.
त्या अतिनीच, अतिमहत्वाकांक्षी, स्वार्थी आणि देशाचे दूरगामी नुकसान करणाऱ्या धर्मांध माणसाचे नाव